अक्षरची अष्टपैलू चमक; भारताचा विजयारंभ; पहिल्या सामन्यात ६गडी राखून वर्चस्व आज दुसरी लढत & more related news here
बर्मिंगहॅम : कर्णधार शुभमन गिलची ८० धावांची दिमाखदार खेळी आणि अक्षर पटेलने (नाबाद ५७ धावा आणि ४ बळी) केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा ६ गडी व २८ चेंडू राखून पराभव केला. याबरोबरच भारताने ३ लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून दुसरा सामना गुरुवारी कार्डिफ येथे खेळवण्यात येईल. यूके दौऱ्यातील भारताचा…
